Skip to main content

Posts

Boys

Guys! Let's discuss on "Boys". I know this one will be one of the rarest discussions on us! In india generally birth of a baby boy was nonetheless than celebration! And if that is first baby! Then Oh my god!! But I am glad the trend is now changing! A baby girl also gets the same ahh sorry the more respect than a baby boy! So let's just say that you born as a boy and growing up. As you are elder child in house every other younger ones look up to you. They copy you in each and every aspect, they just want to be in your shoes and you? You weren't even aware of that until your parents warn you, "तुम जैसा करोगे वैसेही तुम्हारा छोटी बहन करेगी." and so everytime you want to do some masti, the pressure builds up. At starting you don't even realize that your younger sister is doing exactly what you did at her age but when you do pass your 12th and then after some years she appears and started to bunk classes as you did and giving less attention on h...

Chocolates

A sweet 9 letter word, chocolate. This article isn't about how to make it or how to eat it or which brand should we eat? No! It's about the feeling, when you eat them. Especially when that chocolate is a gift from that someone who means a lot to you, is a privilege. They say the sweetness of person makes an impression on it. But the question irritates me, how can a bitter thing can change to sweeter just because someone gifted you that thing? No! It's not about its taste, it's about the love that you share with your that special someone. People may say that this is crazy, but no, having a chocolate and saying that is more sweet isn't crazy. It's a fantastic feeling. It is feeling of love, joy, happiness. When these feelings are reflecting from your face, your that special someone also glitter with a war winning smile. At the End, it's not about being happy, it's all about making them (someone special) happy.

ते शेवटचे दिवस

आज class मध्ये बसून पण थोड एकट एकट वाटल. मुल थोडी कमीच होती, जी होती ती आपल्याच नादात होती पण मी तिथे एकटाच होतो. आज जाणवल , शेवटचा महिना, शेवटचे ३०-४० दिवस, college मधल्या त्या वातावरणात वेळ घालवायाची शेवटेची संधी. त्या बेंच वर बसून दंगा करायचे शेवटचे दिवस . कुठे कोणाशी झालेल भांडण मिटवायच असेल किंवा अबोला सोडायचा असेल तर शेवटचे सोनेरी दिवस.  मनात थोडी भीती वाटते आज... रोज सकाळी बस मध्ये बसून college च्या stop वर उतरायची सवय मोडावी लागणार काही दिवसात. Lecture तर दूर पण त्या बदाम चौकाततरी आपल्याला कोणी ओळखेल का? मित्रांना मुक्त पणे शिव्या देत फिरण्याचे दिवस संपणार.. lipton वर दर संध्याकाळी केलेला चहा- नाश्टा परत रोज नाही मिळणार. उमेश दादाशी गप्पा मारत घालवलेले दिवस college संपल्यावर पुन्हा कधी मिळणार ? ४:१५ नंतरची classtest आणि मध्येच मुसंडी मारणार्या midsem आपण परत कधीच नाही देणार.! Ground वरच्या बेंच वर बसून केलेला timepass परत नाहीच होणार! Lunch Break मध्ये डबा खाण्याचा बेत कदाचीत नाहीच करता येणार. नीरज्याच्या डब्यातील roll, वैभव च्या डब्यातल्या चपात्या, कुलदीप ची आवडती ट...

एका चेहर्याची ओळख

            आज बस मध्ये थोडी कमीच गर्दी दिसली, मग मी पण बोर्ड बघून पटकन आत शिरलो. जास्तीत जास्त १० जण असतील बस मध्ये. पण त्या सगळ्यात एक चेहरा जास्त ओळखीचा वाटला. Campus activities मध्ये ज्या चेहर्याने माझ्या मनाला हेलकावे दिलेले तोच चेहरा मला जणू आज मला खुणावत होता. तिच्या शेजारची जागा मोकळीच होती. मला ही काही सुचलं नाही, मी जाऊन बसलो, तशी ती थोडी अवघडली. तिला कदाचित असा वाटलं असेल की कोण हा मुलगा आणि असा अचानक माझ्याच शेजारी का येऊन बसला? स्वाभाविक आहे, ओळख ना पाळख आणि अस न विचारता मी जाऊन बसलो. मग मीच थोडा ओशाळला झालो आणि थोडा अलीकडे सरकून बसलो. कानात headphone टाकला आणि किशोर कुमार चा अल्बम चालू केला. किशोरदांच्या त्या गितांनी काही वेळ मला विचलीत केलं पण पुन्हा मनात तीच येऊ लागली. "काढावी का ओळख?", "बोलावं का तिच्याशी", "तिला आवडल नाही तर?" फक्त प्रश्नच येत होते. इतक्यात कोणाचीतरी हाक आली. कानातल्या आवाजामुळं नीट ऐकू आल नाही पण मनातून सारख अस वाटत होतं की ही हाक नक्कीच तिने मारली असणार म्हणून अतिउत्साहाच्या भरात मी headphone काढून तिच्याकडे बघितलं तर ...

माझा देश बदलेलं का??!?

           बदल ही काळाची गरज आहे, कारण जग हे सतत बदलत असते. आणि त्या जगाबरोबर जाण्यासाठी आपल्याला सुद्धा बदलणे गरजेचे असते. सध्याच्या काळात एकच गोष्ट बदलणे गरजेचे आहे ती म्हणजे देश. आपल्या देशात खूप गोष्टी चांगल्या आहेत तश्या खूप साऱ्या गोष्टी वाईट सुद्धा आहेत. आणि वाईट गोष्टी माणसं लगेच स्वीकारतात. काही माणसांना तर देश म्हणजे चहा सोबत गप्पा मारण्याचा विषय आहे असाच वाटत. पण त्यांना हे कळत नाही की , "देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि आपण त्या देशाचे देणे लागतो" , स्वा. सावरकर. आणि लोकमान्य टिळकांनी तर म्हणलेलच आहे की देशकार्य हेच देवकार्य. पण देश बदलणार म्हणजे करणार तरी काय?! हा प्रश्न तुमच्या मनात आहे तसा माझ्याही मनात केव्हापासून घुटमळतोय. देश बदलायला आपल्याला कुठे लष्कराच्या भाकऱ्या भाजायला दिल्ली , मुंबई ला जायचं नाही आपल्याला स्वतः मध्ये बदल आणायचा आहे. कारण ह्या देशातला एक-एक व्यक्ती ह्या देशाला पुढे किंवा मागे न्यायला कारणीभूत होऊ शकतो. माणूस बदलला तर त्याच घर बदलत, घर बदललं तर त्याची गल्ली बदलते, त्या गल्लीच वारं शेजारच्या गल्ल्याना लागलं...

बाप्पा दरवर्षी ह्या साठी येतो का!??

चतुर्थी म्हणाल की डोळ्यापुढे उभे राहतात ते म्हणजे बाप्पा ।। गणपती बाप्पा. अनादी काळापासून पृथ्वीवर फक्त आपल्या भक्तांसाठी दरवर्षी येतात ते गणपती बाप्पा. असही म्हणतात की आपल्या गरीब भक्तांसाठी बाप्पा तर बाजारात सुद्धा विकले जातात पण त्या गरिबाला मदत करतात. 5 दिवस घरात तर 10 दिवस मंडळात साजरा केलेला गणपती, सगळ्यांच्याच घरात ला सदस्यच असतो. तो येतो तो खर तर पाहुणा म्हणून पण आल्यावर अस वाटत की जणूकाही आपल्या घरातलाच एक आहे. त्याला मोदक आवडतात म्हणून मोदक तर सगळीकडेच होतात पण महाप्रसादही सगळीकडेच होतो. ह्या सगळ्या पदार्थांच्यातून वेळ मिळालाच तर त्याची आरती होते आणि पूजा देखील होते. मंडळ सगळीकडे होतात आणि मूर्त्याही आकर्षक होतात. पण भाव थोडे कमीच वाटतात, हाव दिसते डोळ्यात आणि फक्त लोभ जाणवतो वागण्यात. आरती देखील हल्ली बोली लावून जिंकली जाते मग कुठून येणार सदभाव आणि नीती!? कदाचित हे प्रश्न बाप्पा ला पण पडत असतील का!!?! माहीत नाही पण मला तरी पडलेत. नमस्कार तर सगळेच करतात , अगदी साष्टांग दंडवत घालतात पण देवाने आपल्याला काहितरी द्यावं ह्या हाव्यासापोटी. ! २१ वेळा अथर्वशीर्षाची आवर्तन होतात ...

Making of a writer : part 1

I often wonder, what makes people to start writing? What is that inspiring moment in every writer's life? Really, being honest, I even don't remember what actually inspired me to write...!  But I'm sure that whatever I write that gives me satisfaction and satisfaction is the root of true happiness, isn't it? Today, I experienced a new feeling, a feeling of becoming a guide for someone, who just now started blogging. It's true that writing isn't very easy but it's not even too hard. It is what comes in your mind which you think you should share with the world. From my experience of writing, I can tell you that at first two-three blogs, it is too hard to write plenty of sentences but for those sentences you need to find write words and finding words is a job by itself. After joining words and creating sentences, grammar is also essential part which can never be avoided if you what to be a successful writer. But people from our country especially maharas...

Social Media